Pm kisan yojana पिएम किसान योजना तुमची ईकेवायसी पुर्ण झाली का चेक करा मोबाईल वर

Pm kisan yojana पिएम किसान योजना तुमची ईकेवायसी पुर्ण झाली का चेक करा मोबाईल वर

Pm kisan yojana केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांला दरवर्षी तीन हप्त्यांत 6000 रुपये दिले जातात. या योजनेत भरपूर बोगस लाभार्थी असल्यामुळें केंद्र सरकारने ई-केवायसी (e-kyc) करणे बंधनकारक केले आहे. परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांला ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यामुळे भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांना  मागिल हप्त्याच्या पैसे आले नाही. तुम्ही जर ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतुन अपात्र होऊ शकता. त्यामुळे जर तुमची ई-केवायसी करण्याची राहिली असेल तर लवकर करून घ्या. म्हणजे पुढील हप्ता येण्यासाठी अडचणी येणार नाहीत.

आपली ई-केवायसी पूर्ण झाली का हे कसे चेक करा

 

(Sentral government scheme) आपल्या महाराष्ट्रात अजूनही 15 लाख शेतकर्याने ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे अशा शेतकर्याला पिएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.तरी ज्या शेतकर्यानी अजूनही ई-केवायसी केली नाही त्यांनी लवकर करून घ्यावी. (Maharashtra agriculture news)

(Pm kisan status) पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रूपये दिले जातात. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले जातात. या योजनेत बोगस लाभार्थी जास्त झाल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी e-kyc करणे सक्तीचे केले आहे. ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे लाभार्थी संख्या 11-कोटीवरुन 08 कोटिवर आली आहे. यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असताना सुद्धा ई-केवायसी न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता तुम्हाला येणार का तुमचे नाव चेक कसे करा

 

Pm kisan yojana स्थिती कशी तपासायची ते जाणून घ्या

1) सर्वप्रथम pmkisan.gov.in या पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) मुख्यपृष्ठावरील पूर्वीच्या कोपऱ्याखाली लाभार्थी स्थिती क्लिक करणे आवश्यक आहे.

3) Get Data वर क्लिक करताच तुमचे स्टेटस तुमच्या समोर येईल.

या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेचा लाभ मिळनार नाही

1) पती पत्नी यापैकी कोणालाही एकालाच या योजनेचा लाभ घेता येतो.
2) जे लोक आपली शेतजमीन शेती व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरली जात असेल तर त्यांना या योजनेतुन काढण्यात आले आहे.
3) ई-केवायसी e-kyc प्रक्रिया पूर्ण न करणार्या शेतकऱ्यांला पीएम किसान योजनेतून वगळले जाऊ शकते.

4) दुसऱ्या शेतकऱ्यांची जमीन भाड्याने केली असल्यास तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येनार नाही. पीएम किसान योजनेत जमीनीची मालकी असने आवश्यक आहे.

5) त्याबरोबर आजी माजी आमदार, खासदार, मंत्री यांना या योजनेचा लाभ घेता येनार नाही

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live